भारतातील परिधान किरकोळ कंपनी फॅबइंडियाने त्यांची आयपीओ योजना थांबवली आहे. शेअर बाजारात सध्या सुरू असलेले चढ-उतार पाहता कंपनीने आयपीओमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. या आयपीओद्वारे फॅबइंडियाला ४००० कोटी रुपये उभे करायचे होते. मात्र, भारतीय बाजारातील उलथापालथ पाहता कंपनीने सध्या आयपीओ न आणण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिप्राय द्या!