विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्या पॉलिसीच्या रकमेचा दावा केला गेला नसेल तर ती रक्कम संबंधित विमा कंपनीकडे पडून राहते. अशी रक्कम १० वर्षांपेक्षा अधिक काळ पडून राहिली असेल तर यापुढे ती ज्येष्ठ नागरिक कल्याण फंडात हस्तांतरित केली जाणार आहे. तसे आदेश विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) सर्व विमा कंपन्यांना दिले आहेत. अशी रक्कम हस्तांतरित करण्यासाठी 31मार्च ही अंतिम तारीख दिलीहोती.
- Post published:April 10, 2018
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments