भारतातील युवावर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वेगाने वाढत असल्याने ग्राहककेंद्री भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी येत्या काळात झपाट्याने सुधारणार असून, या बदलाचे आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत भांडवली बाजार विश्‍लेषक आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ हितेश माळी यांनी पुण्यात नुकतेच व्यक्त केले.

अभिप्राय द्या!